कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत कठोर निर्बंधांसह लॉकडाऊनची घोषणा केली आहे. घोषित केलेल्या लॉकडाऊनची आजपासून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंगळवा ...
लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलांवरून ग्राहकांमध्ये सुरू असलेला गोंधळ दूर करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या तक्रार निवारण कक्षाकडे चार दिवसांत ३७ उपविभागांत स्थापन केलेल्या केंद्रांत ३१६० तक्रारींचा महापूर आला आहे. त्यांपैकी ३१५० तक्रारींचे निवार ...
बँक कर्मचारी, वीज कंपन्या, न्यायालयातील कर्मचारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कर्मचारी, स्टॉक एक्सेंज कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून लोकल प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाच्या संकटकाळात कायद्याचे योग्य पालन व्हावे यासाठी महत्त्वाचे आदेशही दिले. ...