कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
भारतात मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. तसेच आताही कोरोना रुग्णांची वेगाने वाढ होत असलेल्या शहरांमध्ये अधूनमधून लॉकडाऊन लागू केले जात आहे. ...