कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Mumbai Local News : गेल्या आठवड्यात बुधवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान व सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्याची घोषणा केली होती. ...
Diwali Pahat : अलीकडे तरुणाईच्या दिवाळी पहाटला ग्लॅमर प्राप्त झाले असल्याने या ठिकाणी तरुणांची प्रचंड गर्दी असते. मात्र यंदा सण, उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे. ...
Navi Mumbai News : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून नाट्यगृहांवर पडदा पडल्याने, नाट्यव्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. नाटकांतून भूमिका रंगवणाऱ्या कलावंतांसह, पडद्यामागच्या कलाकारांची आर्थिक स्थिती रोडावल्याने त्यांचे हाल बेहाल झाले आहेत. ...
Gymnasiums, CoronaVirus, Unlock, RatnagiriNews रत्नागिरी जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरू करण्यासाठी अखेर जिल्हा प्रशासनाने दसऱ्यादिनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांची तब्बल साडेसहा महिन्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. या व्यावसायिकांच्य ...
कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेनने आता रात्रीच्यावेळी कर्फ्यू लागू केला आहे. तसेच, देशात आणीबाणी घोषित केली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सान्चेझ यांनी सांगितले की, सकाळी ११ वाजता ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील ...
Unlock 5 guidelines : गेल्या पाच आठवड्यांपासून कोरोनामुळे मृतांचा सरासरी आकडा कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 90.62% वर आला आहे. हे एक चांगले लक्षण आहे. ...