कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
देशात १०० कोटी नाही तर केवळ २३ कोटी कोरोनाविरोधातील लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. नाशिकमध्ये शिवसेना मेळाव्यात राऊत यांनी देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा असल्याचा आरोप केलाय. ऐ ...
महाराष्ट्राची लालपरी म्हणून एसटी बस ओळखली जाते. सुखरुप प्रवास करण्यासाठी अनेकजण एसटी बसलाच पसंती देतात. मोडकळीस आली असली तरी आदळआपट करत खेडोपाडी प्रवाशांना आपल्या ठिकाणी पोहचवण्याचं काम एसटी चोखपणे करतेय. विद्यार्थ्यांसाठी, गोरगरिबांसाठी एसटी हाच पर् ...
ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. ...