व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सात दिवसांचा बंद ठेवला, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या सुविधेकरिता अत्यावश्यक वस्तूंच्या सेवेची दुकाने सकाळी ८ ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना केल्या. येथील क्वारंटाईने सेंटरमध्ये ९४ ...
मुंबईवरुन परतलेल्या नागरिकांमुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पुसद तालुक्यातील बाधिताच्या संपर्कात आल्याने सुरुवातीला चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर दारव्हा येथील महिलेच्या संपर्कातील दोन जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णसंख्या सहाव ...
कोरोनाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी किमान पाच दिवसांचा जनता कर्फ्यू आवश्यक असल्याच्या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले. याविषयात नागरिकांचीही मागणी असल्याने पाच दिवसाचा जनता कर्फ्यू यावेळी घोषित करण्यात आला. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या पाच दिव ...
कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले, १४ ते १५ टक्के मध्यम लक्षणे असलेले तर ४ ते ५ टक्के रुग्ण गंभीर असल्याचे समोर आले आहे. ...