संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
अवघ्या ४८ तासांमध्ये चार अधिकाऱ्यांसह ५० पोलीस कोरानामुळे बाधित झाले. आतापर्यंत ६३ अधिका-यांसह ६४३ पोलीस बाधित झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. ...
मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मालिका, सिनेमांचे चित्रीकरण बंद झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जुन्या मालिका, सिनेमे तसेच, चालू असलेल्या मालिकांचे जुने भाग दाखविण्यास सुरुवात केली होती. ...
ठाणे जिल्ह्यात भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, नवी मुंबईसह ठाण्यातील वागळे इस्टेट आदी ठिकाणी विविध आस्थापनांची हजारो गोदामे कार्यरत आहेत. ...
वसईच्या शहराला जोडूनच ग्रामीण परिसर आहे. या परिसरात एकूण ३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील अर्नाळा, कळंब, चंद्रपाडा, आडणे, तिल्हेर, पाणजू, भाताने, खोचिवडे, वासलई, रानगाव, सत्पाळा, पोमन, टिवरी, टेंभी कोल्हापूर भागांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे ...
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात रविवारी दिवसभरात बाधितांची संख्या एक हजार ८७६ तर ४७ जणांचा मृत्यु झाला. ...
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढील दहा दिवस संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीस रविवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. ...