संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ठाणे महानगरपालिकेने नोटीस न देताच सात महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेतल्याने कोंडीत अडकलेल्या ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने ठाणे पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
मास्कच्या खरेदीत सर्वसामान्य जनतेची लूटमार होत आहे. वाट्टेल त्या किमतीत मास्क विकले जात आहेत. या महामारीत रावाचे रंक होत असताना काही कंपन्या स्वत:च्या सात पिढ्यांसाठी मृतांच्या टाळूवरचे खात उद्धार करून घेत आहेत. हे संतापजनक आहे. ...
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर बहुतांश जणांमध्ये तो सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा आहे असे म्हटले जाते. पण आपल्याला झालेला कोरोना हा नेमका सौम्य, मध्यम स्वरूपाचा आहे आणि ही पातळी ओलांडल्यावर त्याला कधी तीव्र किंवा गंभीर मानायचे हे आपल्याला माहिती असायला हवे. ...
मुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात संपूर्ण महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याने अन्य विकासकामे दुर्लक्षित राहिली. पहिल्याच पावसात सखल भागात ... ...
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यापासूनच पालिकेतील सर्व कर्मचा-यांची बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्यात आली होती. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे आता सर्वच पालिका कर्मचा-यांच्या शंभर टक्के उपस्थितीचे परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले आहे. ...
राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) स्पष्ट केले. मागणीपेक्षा साठा अधिक असून, उत्पादक आणि विक्रेते कमी किंमत लावत आहेत. ...
मुंबईमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतो आहे. पालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश मिळताना दिसत आहे. ...