संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ओझर : येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय म्हणून येत्या शनिवारी (दि.१०) व रविवारी जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या बैठकीत स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. ...
दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न यासारख्या अनेक विवंचणेमुळे विदर्भातील शेतकरी मृत्यूचा फास जवळ करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. ...
उल्हासनगर : तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या २०० बेडच्या कोरोना रुग्णालयातील साहित्य निकृष्ट असल्याचा आरोप मनसेने केला. या ... ...
यूजीसीसोबत रहावे की कुलगुरू यांच्यासोबत जावे, याबाबत आम्हीच संभ्रमात सापडलो आहोत. कोरोना संकट मानवनिर्मित नाही, यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस का धरावे, असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला आहे. ...