संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून पोलीस अधिक्षक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. ...
कोरोना काळात मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत कोविड खाते सुरू करण्यात आले होते. या खात्यात ३ ऑगस्टपर्यंत ५४१ कोटींच्या देणग्या जमा झाल्या. मात्र यातील २५ टक्केच रक्कम कोरोनावरील उपचार व इतर बाबींसाठी खर्च करण्यात आली. ...
राजधानी दिल्लीत 5 ते 17 वर्षांच्या मुलांना व युवकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर प्रकृतीची जादा काळजी करावी लागत आहे. दिल्लीत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुतून ही माहिती समोर आली आहे. ...
सुरू केलेल्या गोष्टी पुन्हा बंद होऊ देऊ नका, १ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असले तरी राज्यातील शाळा इतक्यात उघडण्याची शक्यता नाही. ...
या परिस्थितीचे बालविवाहासारखे नकारात्मक परिणाम मुलींचं भविष्य, आरोग्य धोक्यात आणत आहे. या मुलींवर अवलंबून असलेली पुढची पिढीही धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...