संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वारकऱ्यांना योग्य तो नियम, अटींच्या अधीन राहून भजन, कीर्तन करण्यास परवानगी द्यावी. मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडे ठेवावे. ...
मुंबईत २८ आॅगस्ट रोजी १ हजार १८० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३१ टक्के रुग्ण हे बोरीवली, कांदिवली, दहिसर, वांद्रे पश्चिम, कुलाबा आणि गोरेगाव या विभागांमधील आहेत. या पाच विभागांमध्ये ३२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. ...
यंदा झालेल्या बदलाचा समाजावर काय परिणाम झाला, त्याचा पूर्णपणे अभ्यास करून गणेश मंडळांनी २०२१ला जो लोकांच्या अपेक्षेला आणि पसंतीला उतरेल असा लोकाभिमुख गणेशोत्सव साजरा व्हावा ...
लॉकडाऊनच्या अचानक झालेल्या घोषणेमुळे प्रियंकाला तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. शेजारी किंवा नातेवाईक नसल्याने मुंबईत स्वत:च्या घरात अडकून पडण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. मात्र केलेल्या कित्येक प्रयत्नांनंतर ३ मह ...
राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात बंदोबस्ताची मुख्य जवाबदारी पोलिसांवर आहे. त्यानुसार, राज्यातले पोलीस दिवसरात्र बंदोबस्त करत असताना स्वत:ही कोरोनाबाधित होत आहेत. ...