संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने आता तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ...
सध्या उपलब्ध असलेली साधनसाम्रगी, व्यवस्था पाहता, रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णांना बेड न मिळणे, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळणे अशा गोष्टी होत आहेत. साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत. ...
श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने पाच रुग्णालयांनी त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिला़ शेवटी जिल्हा रुग्णालयातच या वृद्धाने अखेरचा श्वास घेतला. ...
एकीकडे कोवीडसारख्या संसर्गावर उपचार करताना स्वत:चा जीव धोक्यात घातला जात आहे, तर दुसऱ्या बाजुला आरोग्य विभागाकडून त्यांची वेतन रखडून उपासमार केली जात आहे. ...
रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी स्वयंस्फूर्तीनेच लॉकडाऊन कडक केला आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाने व आजरा शहरातील बाजारपेठ आज, मंगळवारपासून ११ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांचा व मृत्यूचा आकडा वाढतच आहे. ही चिंता वाढविणारी बाब आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुमारे आठ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत, ...