संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मंत्री, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा सध्या होत आहे. मंत्रालयात येणाºया अभ्यागतांची फक्त थर्मामीटर गनने तपासणी केली जाते. ...
कोविड आणि क्वारंटाइन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ...
मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात एक रुग्ण सापडला तरी संपूर्ण इमारत सील केली जात होती. मात्र कालांतराने त्यात सुधारणा करीत केवळ बाधित मजलाच सील करण्यात येत होता. ...
अभ्यास अहवाल नुकताच दिल्लीतील इन्स्टिट्यूट आॅफ जिओनॉमिक्स अॅण्ड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी काऊन्सिल आॅफ इंडस्ट्रीअल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थेला सादर करण्यात आला आहे. ...
राज्यातील ४७४ मृत्यूंमध्ये मुंबई ५०, ठाणे ११, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ३, पालघर १, वसई-विरार मनपा ८, रायगड २७ आदी रुग्णांचा समावेश आहे. ...