संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा किंवा जीवनावश्यक वस्तु सेवा वगळता इतर नागरिकांना शहरात वावरण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ...
Crime Case against organizer along with the bride and groom's father : ह्या कारवाई चे पडसाद जिल्ह्यातील अनेक भागात उमटत असून लग्नसमारंभात 50 लोकांची उपस्थितीबाबत दक्षता घेण्यासाठी नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. ...
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. ...
Corona Patient Increase in Maharashtra: राज्यात गेल्या सात दिवसांपासून कोरोना(Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दि ...
Coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यातील वाढत्या कोरोनावरून आता राजकारणालाही जोर आला आहे. ...