संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
अत्यावश्यक सेवा वगळता जर कोणी विनाकारण रस्त्यावर फिरायला बाहेर निघत असेल आणि नियमांचे उल्लंघन करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांचे विभाजन करणारी वर्धा नदी ज्या गावातून जाते, असे श ...
‘कोरोना’ रोखण्यासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्वच शाळांना ३१ मार्च पर्यत सुटया जाहीर करण्यात आल्या. आता तर १४ एप्रिलपर्यत ‘लॉकडाऊन’ घोषित झाले आहे. या सत्रातील शाळा भरण्याची शक्यताच नाही. दरम्यान कालावधीत शालेय पोषण आहारासाठी प्रत्य ...