संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीअंतर्गत रस्ते, नाल्या व गल्लीबोळात जंतनाशक फवारणी करण्यात आली. याशिवाय कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांनी घरी व परिसरात स्वच्छता पाळावी, वैयक्तिक स्वच्छतेव भर द्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत प ...
गडचिरोलीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या सेमाना देवस्थान हे भाविकांचे श्रद्धांस्थान आहे. गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील, तालुक्यातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो भाविक सेमाना देवस्थानात येऊन पूजाअर्चा करतात. सामूहिक भोजनावळीचाही कार्यक्रम पार पा ...
मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ...
जिल्हा प्रशासनाने दुकानदारांना ठरलेल्या वेळेत दुकाने सुरु करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळावे तसेच हॅण्ड वॉशची व्यवस्था करुन त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशीत केले आहे. मात्र, मंगळवारी शहरातील बहूतांश दुकानामध्ये याचे उल्लंघन ...
महाराष्ट्रातील कोळंबा (ता.मंगरूळपीर, जि.वाशिम) येथील विनोद राठौडसोबत १९ जण शेळी येथे, जळगाव येथील मुकेश जाधव यांच्या सोबतचे २० जण वाढोणाबाजार, पहुनगाव येथील सुकेश गायधने यांच्यासोबतचे ११ जण खैरी येथे अडकले आहेत. याशिवाय कमी संख्येतील नागरिक ठिकठिकाणी ...
कोरोनाचा कहर देशात दिवसेंदिवस वाढत असल्याने रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘सोशल डिस्टंन्सिंग’ हाच एकमेव उपाय असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आपापल्या घरात राहणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच अवघ्या देश ...