संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
जिल्ह्यातील आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी रविवारी आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केले. दरम्यान, अलोट गर्दी झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ...
कोरोनाला थोपविण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असतानाच आता चाळी, झोपड्या आणि इमारतीमध्येही येथील रहिवासी आपआपल्या परिने कोरोनाला थोपविण्यासाठी कार्यरत आहेत. ...