संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
‘कोरोना’मुळे आलेले राष्ट्रीय संकट लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील सर्व संघ शिक्षा वर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून या कालावधीतीत सर्व वर्ग रद्द करण्यात आले असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली आह ...
कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत असले तरी आतापर्यंत विदर्भात आढळून आलेल्या २८ कोरोनाबाधितांपैकी केवळ तीनच रुग्ण ६० वर्षांवरील आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण तरुण गटातील आहेत. ...
रेशनकार्डधारकांनाच त्यांचे नियमित महिन्याचे धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र शहर व जिल्ह्यात आहे. धान्य घेण्यासाठी आलेल्या कार्डधारकांना कुठे धान्याचा पुरवठा झालाच नाही, तर कुठे धान्य संपल्याचे उत्तर दिले जात आहे. तर पोर्टेबिलिटीची कारण पुढे ...
विषाणूपासून सुरक्षेसाठी सॅनिटायझरचा उपयोग महत्त्वाचा आहे. ही गरज लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील तीन मद्यनिर्मित कंपन्यांना सॅनिटायझर तयार करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री ९ वाजता नागरिकांनी आपापल्या घरातील लाईट बंद केले, त्यावेळी राज्यातील केवळ दोनच औष्णिक वीज केंद्रे सुरू होती. उर्वरित पाच औष्णिक वीज केंद्रांना बंद ठेवण्यात आले होते. ...