संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्याच्या आवारात फेसबुकवरील वादग्रस्त पोस्ट केल्यावरुन एका अभियंत्याला मारहाणीचा प्रकार घडला होता. यामध्ये सहा आरोपींना अटक झाली होती. या सहापैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. ...
तालुका व गावातील आठवडी बाजारापासून ते बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे माथाडी कामगार घरी बसून आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. भाजीपाला या बंदीतून वगळण्यात आला आहे. मात्र आठवडीब ...
कोरोना संकटावर मात करण्यासाठी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे पथक तयार ठेवण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे भेट देऊन कैद्यांची तपासणी, त्यांना मास्क व सॅनिटायझरचा पुरवठा करण्याचे नि ...
२१ लाख लोकसंख्या असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत तीन लक्ष ९३ हजार रेशन कार्डधारक आहे. या माध्यमातून १५ लक्ष नागरिकांना स्वस्त धान्याचा पुरवठा होतो. यामध्ये दोन रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदळाच ...
गडचिरोली पोलिसांनी कधी दंडुक्यांचा वापर करत तर कधी प्रेमाने नागरिकांना समजावून सांगत २१ दिवसांची संचारबंदी यशस्वीपणे पूर्ण केली. पोलिसांमुळेच संचारबंदी काय असते हे अनेक युवकांना कळले. पोलिसांच्या धाकामुळे नागरिक व दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करी ...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू झाल्यानंतर गोरगरीबांची उपासमार होऊ नये म्हणून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य देण्याचे राज्याच्या पुरवठा विभागाने जाहीर केले. गडचिरोली हा धान उत्पादकांचा जिल्हा असल्यामुळे ...
कर्तव्य निभावत असताना महिला पोलिसांच्या मनात कुठलाही संकोच नाही. केवळ राष्ट्राप्रती समर्पण भावनेतून त्या काम करीत आहे. स्वत:च्या सुरक्षेची खबरदारीही त्या घेत आहे. सोबतच कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहे. या रनरागिणी जनतेच्या सुरक्षेसाठी आपले घ ...
कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शासनाने ‘लॉकडाऊन’ व संचारबंदीची घोषणा केली आहे. नागरिकांच्या काळजी पोटी असून कोणीही घराबाहेर पडू नये अशी प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देवूनही कोरोना विषाणू संदर्भात नागरिकांमध्ये गा ...