संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus : ‘कोरोना’च्या संकटकाळातून बाहेर पडल्यावर कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकेल याच्या चर्चा होत आहेत; पण त्यानंतरच्या शक्यतांऐवजी आताच जे परिणाम दिसून येत आहेत त्यात तळीरामांनी चालविलेल्या चोऱ्या-लुटीच्या घटनांची आवर्जून दखल घेता या ...
त्या धान्याची ज्या गावकऱ्यांना गरज नाही म्हणून कुणी किलोभर तर कुणी पाच किलो तांदूळ रेशन दुकानाच्या पुढेच ठेवलेल्या ड्रममध्ये जमा केले.दिवसभरात पावने तीन क्विंटल तांदूळ गावकऱ्यांनी जमा करीत हातोहात गावातील अती गरजू कुटुंबाना देण्यात आले. या महादानाने ...
जिल्हाधिकारी बलकवडे म्हणाल्या, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या. तसेच नागरिकांनी देखील याला सहकार्य केल्याने जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे क ...
व्यावसायिक उंची गाठणाऱ्या खूप कमी माणसांना सामाजिक जबाबदारी उत्तमरित्या पेलवता येते. पैसेवाले, दानशूर खूप आहेत. अनेकांनी पैशाच्या बळावर आपले बस्तान राजकारणात मांडले. पण आमदार राजू कारेमोरे यापेक्षा वेगळे ठरतात. यशस्वी उद्योजकांबरोबर दानशूर म्हणून त्य ...