संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
लक्षणपरत्वे उपचारास प्राधान्य असलेली होमिओपॅथी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार म्हणून यशस्वी ठरू शकते, या दिशेने संशोधनात्मक प्रवास सुरु झाला आहे. ...
महाराष्ट्रात पालघर येथे साधूंच्या झालेल्या हत्येवरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. त्याला आजच्या सामानातील अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...