संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वाढता धोका लक्षात घेऊन प्रत्येक महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागाकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश शनिवारी केंद्रीय पथकाचे अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी महापालिकांना दिले. ...
लोकमान्यनगरातील एकाचा कोरोना चाचणीचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेने लोकमान्य आणि सावरकरनगर, शास्त्रीनगर रविवारपर्यंत बंद करून त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन ६० हून अधिक नागरिकांना क्वॉरंटाइन केले. ...