संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मात्र राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज क्षेत्र असल्याने कोरोनाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्रात मे महिन्यात रेशनद्वारे अन्न धान्याचे वाटप करतांना ई पॉसची अट शिथिल करण्यात आली आहे. ...
CoronaVirus Lockdown कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना ज्या धीराने कोरोना संकटाचा मुकाबला करत आहात तो प्रशंसनीय आहे. यावरून महाराष्ट्र सुरक्षित हातात असल्याची खात्री होत असल्याचे पुण्यातील उद्योजकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले ...