26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला. Read More
संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, आंबेडकरवादी विचारमंच, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व इतर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी चौकातून संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीत शाळा, महाविद्यालयातून शेकडो विद्य ...
संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्याचे पालन करावे. स्वसंरक्षणार्थ कायद्याने पुष्कळशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचा योग्य वापर करावा असे मौलिक विचार पवनी न्यायालयाचे सहन्यायाधीश एस .एम. पाटील यांनी व्यक्त केले. त्या संविधान द ...
सरकार, घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्ती, नागरिक यांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करावे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी म्हटले आहे. ७० व्या राज्यघटनादिनानिमित्त आयोजिलेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. ...
नागरिकांचा आवाज होता यावे व त्यांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. प्रसार माध्यमांनादेखील संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी यांनी व्यक्त केले. ...
राज्यातील एकमेव असे संविधान प्रास्ताविका पार्क येत्या एप्रिल-२०२०च्या पूर्वी उभारले जाईल, एवढेच नाही तर १४ एप्रिलला त्याचे उद्घाटनही केले जाईल, असा विश्वास मंगळवारी या पार्कच्या भूमिपूजन समारंभात व्यक्त करण्यात आला. ...
शिक्षकाने चक्क भारतीय संविधानाच्या प्रती मोफत वाटपाचा उपक्रम चालविला आहे. आतापर्यंत ६८५ पेक्षा अधिक प्रती वाटणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे. मजहर अहेमद खान रहेमान खान. ...
२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण संविधान दिनाचा पाया हा नागपूर जिल्हा परिषदेतून रुजविण्यात आला. त्याचे शिल्पकार ठरले, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे. ...