12:15 PM महागाई कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा; केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड यांचे आवाहन.
11:01 AM कल्याण रेल्वे स्थानकात अमरावती-मुंबई एक्सप्रेस खोळंबल्याने प्रवाशांचे हाल. पहाटेपासून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या जलद गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू.
10:59 AM उद्याच्या पुण्याच्या सभेत गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार: गजानन काळे, मनसे प्रवक्ता.
10:50 AM नवाब मलिकांचे डी गँगशी संबंध दिसतात; न्यायालयाची प्रथमदर्शनी टिपण्णी
10:45 AM डॉमिनिकाने मेहुल चोक्सीवरील बेकायदेशीर प्रवेशाचा खटला मागे घेतला
10:44 AM सोलापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सोलापुरात; विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित
10:09 AM धारवाडच्या निगडीमध्ये भीषण अपघात. २१ प्रवाशांपैकी सात जण ठार, १० जखमी.
09:40 AM राजीव गांधी पुण्यतिथी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली.
09:39 AM देशात गेल्या 24 तासांत 2,323 नवे कोरोनाबाधित. 14,996 रुग्ण उपचाराधीन.
09:09 AM राजीव गांधी पुण्यतिथी: सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांनी वाहिली आदरांजली.
09:01 AM पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात डेफलिम्पिकमधील भारताच्या खेळाडूंशी संवाद साधणार.
08:57 AM लक्षद्वीपच्या समुद्रात रंगला थरार, दोन बोटींवरून 1,520 कोटींचे अंमली पदार्थ जप्त.
08:25 AM बांबूच्या कोळशाच्या निर्यातीवरील सरकारने निर्बंध हटविले.
08:22 AM दिल्ली, नोएडामध्ये सीएनजीचा दर दोन रुपयांनी वाढला. सहा दिवसांत दुसऱ्यांदा वाढ.
26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला. Read More
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ संविधानात नव्हता. हा शब्द अंतर्भूत करण्यात आला तो १९७६ म्हणजेच आणीबाणीदरम्यानच्या काळात. या घटनादुरुस्तीच्या काळात देशात आणीबाणी असल्याने विरोधातील अनेक पक्षांचे खा ...
संविधानाने सामान्यांना दिलेल्या ताकदीमुळे शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
Constitution Day, Indian Constitution original copy: आज २६ डिसेंबर राज्यघटना दिन. आजच्या दिवशीच घटना समितीने देशासाठी लिहिलेली घटना स्वीकारण्यात आली होती. हस्तलिखित असलेली भारताच्या राज्यघटनेची मूळ प्रत २६ डिसेंबर १९४९ रोजी हिंदी आणि इंग्रजीमध्ये स्व ...
प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे त्यांनी अतिशय सुबकपणे संविधान हे कॅलिग्राफी शब्दशैलीच्या माध्यमातून लिहून काढले. ...
जनता वसाहतीमध्ये असं एक कुटुंब आहे की ज्यांच्या दुमजली घराला, दुकानाला, रिक्षाला, चारचाकीला इतकेच काय तर त्यांच्या मुलालाही संविधान असे नाव दिले आहे ...