देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विरोधी पक्षनेता हे पद संसदीय कार्यप्रणालीमध्ये फार महत्वाचं मानलं जातं. विरोधी पक्षनेता हा सरकारवर वचक ठेवणारा व्यक्ती म्हणून ओळखलाही जातो. विरोधी पक्षनेता जितका सक्षम असतो, तितका त्याचा सरकारवर वचक असतो. पण देशाला गेली सात वर्ष विरोधी पक्षनेता नाहीय ...
महायुद्ध LIVE काँग्रेसची घसरगुंडी थांबेना, मरगळही जाईना काँग्रेसला झालंय काय? with Ashish Jadhao Mahayudh Feel Hurt and helpless P Chidambaram #lokmat #congress Why P Chidambaram Feels "Helpless" After Attack On Kapil Sibal's House ...
JNU विद्यापीठातल्या कारवाईनंतर देशभरात पोहचलेला कन्हैय्या कुमार आणि गुजरातचा सामाजिक कार्यकर्ता जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोघांच्या प्रवेशासाठी दिवसही खास निवडण्यात आलाय. २८ सप्टेंबरला म्हणजे शहीद भगत सिंह जयंतीच्या मुहूर्ताव ...
महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या कारणाने भांडणाऱ्या बातम्या येत असतात... पण आता या भांडणाला काँग्रेसच्या दोन चुका जबाबदार आहेत, असं दिसतंय... आता काँग्रेसने अशा कुठल्या दोन चुका केल्यात आणि यातून काय अर्थ समोर येतोय, यावर बोलूयात.. ...