देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Uttar Pradesh Assembly Election 2022 Updates: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी Congressने अभिनेत्री Archana Gautam हिचेही नाव आहे. तिला मेरठमधील हस्तिनापूरमधून तिकीट देण्यात आले आहे. ही अर्चना गौतम कोण आहे, हे आज आपण जाणून घेऊया. ...
खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदी भटिंडाहून फिरोजपूरकडे कारने रवाना होतात. मात्र मधेच आंदोलकांमुळे त्यांचा ताफा 20 मिनिटे उड्डाणपुलावरच अडकून होता. यानंतर... ...
Vidhan Parishad Election Result; राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपानं बाजी मारली असून विदर्भातील दोन्ही जागांवर विजय मिळवण्यात पक्षाला यश आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची अनेक मतं फुटल्याने मोठा धक्का बसला आहे. ...
खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे, हिंदुत्व सनातन आणि संतांचा प्राचीन हिंदू धर्माला बाजूला सारत आहे. जे, ISIS आणि बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक संघटनांसारखे आहे. ...
Five states assembly elections 2022 : या निवडणुकांत, भाजपवर एक मानसिक दडपणही आहे आणि ते म्हणजे, त्यांनी एकदा सरकार बनवल्यानंतर, त्यांना पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. कधी कधी सत्ताविरोधी कारभारामुळे सरकारच्या बाहेर राहावे ला ...
Who is Aroosa Alam: अरुसा आलम व कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे खास संबंध होते आणि पंजाबच्या राजकीय वर्तुळातील सर्वांना हे माहीत होते, असे म्हटले जात आहे. ...