देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गुलाम नबी आझाद जोवर काँग्रेसमध्ये होते, तोवर त्यांनी स्वतःला पूर्णपणे पक्षासाठी झोकून दिले होते आणि मिळालेल्या जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. मात्र आता काँग्रेसमधून आझाद झाल्यानंतर, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्त कंठाने स्तुती कर ...
Loksabha Election 2024 : ज्या रणनीतिचा वापर करुन भाजप 2014 मध्ये सत्तेत आले, त्याच रणनीतिवर काँग्रेस काम करणार आहे. राहुल गांधी लवकर योगेंद्र यादव आणि मेधा पाटकरांची भेट घेणार. ...
Vinayak Mete: कार्यकर्त्यांसोबत भावनिक आणि राजकीय नातं जोडल्यामुळे या नेतेमंडळींच्या, त्यांच्या कुटुंबातील सुख-दु:खातही कार्यकर्ता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षणे सहभागी होत असतो. ...
Opinion Polls Of Maharashtra: शिवसेनेतील बंड आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात कोर्टात लढाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात आज निवडणूक झाल्याच मतदार कुणाला कौल देणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. दरम्यान, इंडिया टीव्ह ...