देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. निवडणूक आयोगाकडून औपचारिक घोषणा झाली नसली तरी सत्ताधारी भाजपा आण विरोधी पक्षातील काँग्रेस, जेडीएस सह सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एकीकडे भा ...
कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. ...
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५० दिवसांत तब्बल ४ हजार ०८० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी चालण्याची किमया भारत जोडो यात्रेने पूर्ण केली आहे. ...
Loksabha Election Survey: अद्याप त्यासाठी सव्वा ते दीड वर्ष असले तरी आजचे राजकीय वातावरण काय, महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे? कोणाला जास्त जागा मिळतील? एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. ...