देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह गुरुवारी अयोध्येत दाखल झाले. ते म्हणाले, "प्रभू राम आमचे आदर्श आहेत आणि आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे. भाजप राम मंदिराच्या नावाखाली खोट्या गोष्टी रचते आणि फसवणूक करते. काँग्रेस कधीही राम मंदिराच्या विरोधात ...
Congress News: राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एल्गार पुकारला असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ काढण्यात येणार आहे. सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघण ...
Ashok Kharat Case: अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या चौकशीमधून अनेक गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणामध्ये गंभीर आरोप केला आहे. ...
५ रायसीना रोड येथील भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यालयालाही दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. पक्ष न्यायालयात जाणार असल्याचे संकेत काँग्रेस नेत्यांनी दिले. ...
Harshwardhan Sapkal Criticize Devendra Fadnavis: दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होते, मग मुख्यम ...