देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Vote Theft: 'व्होट चोरीची राजकीय कुस्ती' आपण प्रेक्षकांच्या भूमिकेतून पाहता कामा नये. दोन्ही बाजूंकडून ठोस पुरावे मागत, नागरिकांनी ते नीट तपासून घ्यायला हवेत. ...
Rahul Gandhi News: पाकिस्तानसोबत सुरू असलेला लष्करी संघर्ष थांबविण्याबद्दल केंद्र सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनंतर अवघ्या पाच तासांतच सहमती दर्शविली असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ...
भाजपा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, पूर्वी कार्यकर्त्यांचा आदर केला जात असे पण आता त्यांची अवस्थाही विचारायला कोणी येत नाही अशी खंत त्यांनी पत्रातून व्यक्त केली. ...
Madhya Pradesh News: मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी राज्यातील महिला व 'लाडली बहना' या इतर राज्यांपेक्षा अधिक दारू आणि अमली पदार्थ वापरतात, असे विधान करून वाद ओढवून घेतला आहे. ...