देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडीपेक्षाही जास्त राजकारण चंद्रपूरमध्ये सुरू आहे. किंगमेकर ठरलेल्या उद्धवसेनेने काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना खिंडीत गाठत कोंडी केली आहे. ...
Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेवरून उफाळलेली गटबाजी स्वतः काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी (दि. ६) दुपारी नागपुरातील शंकरपेठ येथील विदर्भ को-ऑप. फेडरेशन येथे एकत्र येत संपुष्ट ...