देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Arjun Modhwadia: नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते राहिलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. २०२४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ...
Vijay Wadettiwar Criticize Mahayuti Government: सरकारने जी मदत दिली आहे,त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे त्यामुळे ही मदत तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी ह ...
Bihar Elections 2025: निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत कुणाला किती जागा मिळणार, याबाबत एक भाकित केले आहे. ...
Rahul Gandhi : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे जमावाच्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या हरिओम वाल्मिकी यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज शुक्रवारी फतेहपूरला पोहोचले. ...