देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Vijay Wadettiwar Crticize Government: घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी आणि वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी ठिकठिकाणी रांगा लागलेल्या दिसत आहेत. त्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला टोला लगावला आहे. गॅस, पेट्रोल तुडवडा हा नेहरूंमुळेच झ ...
West Bengal Election 2026: काँग्रेसने बंगालमधील विधानसभेच्या २९४ पैकी २८४ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच काँग्रेस पक्ष बंगालमध्ये एकाचवेळी भाजपा आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देणार आहे. ...