देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Balasaheb Thorat on Sujay Vikhe Patil: जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. सुय विखेंनीही मी भाषण लिहीत होतो, ते काय बोलले ते ऐकले नाही, ते असे काहीतरी बोलतील म्हणून त्यांना दोन-तीनदा थांबविण्याचा प् ...
shrirampur assembly election 2024 congress candidate: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापत हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan sabha Election 2024: जिल्ह्यात 11 तालुके आहेत आणि मला 11 भाऊ आहेत. त्यामुळे मी कुठे कुठे किती उमेदवार उभे करू शकतो विचार करा, असा इशारा माजी आमदार दिलीप माने यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. ...