देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी तावडे यांची पत्र परिषद झाली. गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत यासाठीच राहुल गांधी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असा आरोप तावडेंनी केला. ...
मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवा; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: 'लातूर शहराचा एकच हक्काचा बिग बॉस, ते म्हणजे अमित भैय्या', असे सांगत रितेश देशमुख यांनी बंधू अमित ठाकरे यांच्या प्रचारसभेत सहभागी होत केलेले भाषण चांगलेच गाजल्याचे म्हटले जात आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विश्वजित कदम यांच्या विजयाचा आवाज नरेंद्र मोदींपर्यंत जाऊ द्या. महायुतीची अखेरची घटका सुरू आहे. या धास्तीने पंतप्रधान मोदी परदेशात भ्रमंती करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसच्या ५ गॅरंटी व महाराष्ट्रनामामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी करेल, असा दावा खरगे यांनी केला आहे. ...