देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
तौफिक मुल्लाणी यांनी ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिल्यास शंभर टक्के यशाची खात्री दिली.आपला स्वार्थ नाही, कोणालाही उमेदवारी दिली तरी ‘उत्तर’मधून कॉँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील राहू. ...
सातत्याने पराभवाचा सामना करीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात उत्साह कायम आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतून पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी नेत्यांनी आपापली दावेदारी सादर करीत, सोमवारी झालेल्या मुलाखतीदरम्यान आपल्या ...
दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे. ...
सर्व्हेनुसार शिवसेना बहुमतापासून दूर आहे. प्रत्यक्षात तसा निकाल लागल्यास, शिवसेनेला विरोधकांच्या भूमिकेत राहावे लागले. त्यामुळे युती तुटल्यास, राज्यात भाजपला रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी-काँग्रेससह शिवसेनेसमोर असणार आहे. ...