देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
इचलकरंजी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश आवाडे आता इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत..खरे ... ...
खा. धानोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो शहरी व ग्रामीण भागातील पुरुष, महिला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील आनंदवन चौकानजीक रस्त्यावर टायर जाळल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून ...