देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेतृत्वाने ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले असून, पितृपक्ष संपताच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली जाण्याची शक्यता आहे. ...
विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेत दावेदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन उमेदवारी मिळेल किंवा नाही याबाबत अनेक इच्छुकांना धास्ती आहे. तथापि, निवडणूक लढविण्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याने उमेदवारी नाकारल्यास अन्य पक्षांकडून उमेदवारी करण्याची तयारी सुरू झा ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा देखील ‘काकां’वरच्या नाराजीतून दिला गेला असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात..... ...