देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात तगडा उमेदवार मिळत नसल्याचे सुरुवातीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. ऐनवेळी धावपळ करून काँग्रेसची उमेदवारी घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले उद्योजक चंद्रकांत जाधव यांना अनेक ‘अदृश्य हात’ मदत करण् ...
बाळापूर व अकोला पूर्व मतदारसंघात काँग्रेस व ‘वंचित’मध्येच बंड उभारल्या गेले असून, मूर्तिजापूरमध्ये भाजपचे नाराज स्वपक्षावरच ‘प्रहार’ करण्यास सज्ज झाले आहेत. ...
Latur Vidhan Sabha Election 2019 : धीरज यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अद्याप विरोधकांना उमेदवार मिळाला नाही. चांगला मुहूर्त शोधून उमेदवार देऊ असं ते म्हणत आहेत. पण माझ म्हणणं आहे की, उमेदवार जाहीर करण्यापेक्षा 21 तारखेची वाट पाहा. कारण उमेदवार देऊन ...