देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
शिंदे यांची नाराजी असताना काँग्रेसची मदत मिळणे भालके यांच्यासाठी जरा कठिण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी भालके यांच्यासाठी विजयाचा मार्ग वाटतो तितका सोपा नक्कीच नाही. ...
प्रियंका गांधी आधी उत्तर प्रदेशमध्ये पक्ष तळागाळात उभा करण्याचा प्रयत्न करतील व त्यानंतर बिहार, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबसारख्या उत्तर भारतातील राज्यांत काँग्रेसला बळकट केले जाईल. ...
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात स्थिरस्थावर होऊन यंदा 15 वर्षे होत असून या पंधरा वर्षात गोव्यातील चित्रपटांशिवाय या महोत्सवाचे सादरीकरण झाले नव्हते. ...