नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आता महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजकारण म्हणून हा संघर्ष विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी भाजप असा दिसत असला तरी प्रत्यक्षात सगळे आरोप, आक्षेप भारतीय निवडणूक आयोग या देशाच्या स्वायत्त व स्वतंत्र संस ...
महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीच्या (MVA) 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात काँग्रेस आघाडीवर आहे. आयोगाने पक्षाच्या नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली आहे... ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ईव्हीएममध्ये गडबड असल्याची चर्चा सुरु आहे. ईव्हीएमविरोधात एखादे जनआंदोलन उभारले पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या महाविजयानंतर, विरोधकांनी पुन्हा एकदा इव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आता, काँग्रेसने ... ...