देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार आमने-सामने असणार आहे. त्यामुळे येथील लढत दुरंगी, तिरंगी की चौरंगी हे मतदारच ठरवतील. ...
Maharashtra Assembly Election 2024: कोल्हापूर शहर (उत्तर) मतदारसंघातून उमेदवार निवडताना काँग्रेसच्या नेत्यांनाच नामोहरम करणाऱ्या त्यांच्याच कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि पक्षाची उमेदवारी वाया घालवली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भारत जोडो यात्रेत १८० विध्वंसक संघटना सहभागी झाल्या. आपल्या संविधानाचे कव्हर निळ्या रंगाचे असून, राहुल गांधी लाल कव्हर असलेली प्रत दाखवतात. यातून डावी विचारसरणी दिसून येते, अशी बोचरी टीका देवेंद्र फडण ...
Maharashtra Assembly Election 2024: महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होत असलेल्या या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडीतील मुकाबल्यात या भागातील काही मतदारसंघांचे गणित बदलू शकते. ...