देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Ulhasnagar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनेने संविधान रॅली काढण्यात आली. रॅलीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन रॅलीत सहभागी होऊन, प्रांत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करीत प्रांत अधिकाऱ्यास न ...
Jaya Bachchan: संसद धक्काबुक्की घटनेत भाजपचे दोन खासदार जखमी झाले होते. ते रुग्णालयात उपचार घेत असून, यावरून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चा यांनी खोचक टोला लगावला आहे. ...
Maharashtra Assembly Winter Session: बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारने बोटचेपी भूमिका घेतली आहे. पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय आहे”, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर प्रसारमाध्यमांशी चर ...
Priyanka Gandhi News: काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाइन, बांगलादेश आदि मुद्द्यांचा उल्लेख असलेल्या बॅगा सोबत आणत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अशाच प्रिंटेड बॅगेवरू ...
Parliament Scuffle: संसद परिसरात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एसआयटी नेमण्यात आली आहे. ...
नव्या हरिदास यांनी वायनाडमधून भाजपच्या तिकिटावर प्रियांका गांधी यांच्य विरोधात निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना प्रियंका गांधींकडून 5,12,399 मतांनी पराभव पत्करावा लागला. ...