शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

महाराष्ट्र : काँग्रेस राज्यसभेच्या जागेसाठी आग्रही; राष्ट्रवादी (शरद पवार) सोबतच्या बैठकीत आग्रही भूमिका; मात्र तोडगा निघाला नाही

महाराष्ट्र : नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी काँग्रेसनं आयोजित केलं शिबीर, प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते करणार मार्गदर्शन   

महाराष्ट्र : दावोसमध्ये करार का करता? महाराष्ट्रात का नाही? विरोधकांच्या टीकेला CM फडणवीसांचे चोख उत्तर

महाराष्ट्र : ’म्हणून राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस इच्छूक, मविआच्या बैठकीत घेतली आग्रही भूमिका’, विजय वडेट्टीवार म्हणाले...  

चंद्रपूर : विदर्भातील काँग्रेसला धक्का ! चंद्रपुरात काँग्रेसला मोठा धक्का; वारजूकर बंधूंचा आज भाजप प्रवेश

मुंबई : BMC Nominated Corporator: अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी?

चंद्रपूर : वडेट्टीवारांच्या आरोपांनी राज्यात खळबळ ! विदर्भ-मराठवाड्यातील १९ शेतकऱ्यांनी कर्जफेडीसाठी किडनी विकल्याचा आरोप

महाराष्ट्र : “गरिबांचे पैसे गेले कुठे? घरकुल योजनेतील घरे अजून मिळालेली नाहीत”; काँग्रेसची सरकारवर टीका

महाराष्ट्र : कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही, राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने केला विरोध

मुंबई : “‘त्या’ पीडित शेतकऱ्याला सरकारने मदत करावी अन् आरोपींना मकोका लावावा”: विजय वडेट्टीवार