देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Delhi Election Result 2025: दरम्यान, काही तासांपूर्वीच आम आदमी पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालाचा हवाला देत ५० जागा जिंकण्याचा दावा केला. एवढेच नाही तर, केवळ ७-८ जागांवर अटी ...
Delhi Election Result 2025: लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणा आणि महाराष्ट्रात भाजपने सगळ्यांनाच धक्का देणारी कामगिरी केली आहे. त्यामुळे दिल्लीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे. ...
Deputy CM Eknath Shinde Replied Rahul Gandhi: विरोधक पराभव स्वीकारायच्या आणि त्या धक्क्यातून बाहेर यायच्या मानसिकतेत नाहीत. जिंकले की ईव्हीएम चांगले आणि हरले की ईव्हीएम खराब होते, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला. ...
Congress Stance on UCC: उत्तराखंड सरकारने लागू केलेला समान नागरी कायदा हा एक चुकीचा मसुदा असून, तो हस्तक्षेप करणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला. ...