देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Nagpur Election News: भाजप आणि काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांसोबत इतरांनीदेखील काही काळापासून संघटन बांधणीला सुुरुवात केली होतीच. आता त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा दावा केला असून, निवडणुकीची अधिकृत घोषणा कधी होते, याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष ...
Himanta Biswa Sarma News: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यात मागच्या काही काळापासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असून, आता हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर आणखी काही गंभीर आर ...