देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडत, दहशतवादाचा समूळ नायनाट व्हायला हवा. हे युद्ध केवळ पाकिस्तानशी नाही. ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू’ असे म्हणत आता लढावे लागणार आहे. या युद्धासाठी भारत सज्ज झाला आहे, हे अधिक आनंदाचे आणि अभिमानाचे! ...
आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर गोगोईंनीही सरमांना उत्तर दिले. ...
पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती रेल्वे तिकिटावरही छापण्यात आली आहे. याला काँग्रेस नेत्याच्या सल्लागाराने विरोध केला आहे. ...
Shashi Tharoor News: दहशतवादाविरोधात देशाची भूमिका मांडणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या शिष्टमंडळातील शशी थरूर यांच्या समावेशावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यावर आता शशी थरूर यांची प ...
Ulhasnagar News: महापालिका निवडणूक पाश्वभूमी तसेच शहरातील विविध नागरी समस्या संदर्भात काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरांत विविध विकास कामे अर्धवट असून पावसाळ्यात शहरांची द ...
Shashi Tharoor: दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. हे शिष्टमंडळ जगभरातील प्रमुख देशांचा दौरा करून तेथे भारताची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. मात्र या शिष्टमंडळामध्ये ...