लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
धर्मांतरणविरोधी कायदा हवा; संघस्थानावरून कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची मागणी - Marathi News | Anti-conversion law needed; Former Congress ministers Arvind Netam demand from RSS Stage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्मांतरणविरोधी कायदा हवा; संघस्थानावरून कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची मागणी

राजकीय भाषण न करता आदिवासींच्या समस्या मांडल्या : आदिवासींसाठी धर्मकोड हवा ...

Sangli: काँग्रेस बंडखोर जयश्रीताईंच्या बैठकीत भूमिकेचा संभ्रम कायम, पाच दिवसांत निर्णय घेण्याचे कार्यकर्त्यांना आश्वासन - Marathi News | Confusion remains over Sangli Congress rebel Jayashreetai Patil's decision to defect | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: काँग्रेस बंडखोर जयश्रीताईंच्या बैठकीत भूमिकेचा संभ्रम कायम, पाच दिवसांत निर्णय घेण्याचे कार्यकर्त्यांना आश्वासन

'अफवांवर विश्वास ठेवू नका' ...

"समृद्धी महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल’’, काँग्रेसचं आव्हान    - Marathi News | "Release the white paper of the Samriddhi highway project, corruption worth 15 thousand crores will be exposed", Congress challenges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''समृद्धी महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल’’

Samruddhi Mahamarg: ५५  हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्व ...

सामान्यांचा खर्च वाढतोय अन् उत्पन्न कमी..; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा - Marathi News | Rahul Gandhi Slams BJP: Common man's expenses are increasing and income is decreasing..; Rahul Gandhi targets the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामान्यांचा खर्च वाढतोय अन् उत्पन्न कमी..; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

Rahul Gandhi Slams BJP: 'भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, परंतु सामान्य लोकांना त्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.' ...

'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा!  - Marathi News | bengaluru stampede 8 lakh people arrived to celebrate RCB's victory That's why there was a stampede Karnataka Home Minister's big claim 11 dead 47 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 

"8.70 लाख मेट्रो तिकिटे विकली गेली. यावरून जवळपास ८ लाख क्रिकेट चाहते पोहोचले असावेत, असा अंदाज आहे..." ...

काँग्रेस सोडून भाजपात सामील होणार? शशी थरुर यांचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | Will Shashi Tharoor leave Congress and join BJP? Tharoor's suggestive statement, said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सोडून भाजपात सामील होणार? शशी थरुर यांचे सूचक विधान, म्हणाले...

Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरुर गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. ...

"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल - Marathi News | rcb victory parade stampede bjp leader sambit patra attack on congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल

बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांच्यावर हल्लाबोल ...

“महायुती सरकारने मुंबई, महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti govt over dharavi redevelopment issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुती सरकारने मुंबई, महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. त्यानंतर सरकारने निर्णय घेतला. परंतु, २०२९ निवडणुकीला समोर ठेवून जुमलेबाजी करू नये, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...