देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Delhi Assembly Election 2025 Exit Polls: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस किती जागांपर्यंत मजल मारू शकेल? तुम्हीच पाहा... ...
Delhi Exit Poll 2025 : मतदान संपल्यानंतर आता विविध एजन्सींचे एक्झिट पोल समोर आले आहेत. पपल्स पल्स आणि कोडमो यांनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये २७ वर्षांनंतर पुन्हा भाजप सत्तेत येत असल्याचे भाकीत केले आहे. ...
Delhi voting updates: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणात असून, आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत होत आहे. ...