शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

राष्ट्रीय : इराणमधील चाबहार बंदर प्रकल्प चर्चेतून गायब..; काँग्रेसची मोदी सरकारच्या धोरणांवर टीका

गोवा : गॅस सिलिंडर महागल्याचा निषेध; काँग्रेसने चूल मांडून शिजवला भात

राष्ट्रीय : Rahul Gandhi : राहुल गांधी स्वतःला कायदा आणि संविधानापेक्षा मोठे समजतात का?; भाजपाचा खोचक सवाल

राष्ट्रीय : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची फिल्डिंग; क्रॉस वोटिंगच्या धास्तीने आमदार शिमला, बंगळुरूत 'क्वारंटाईन'

महाराष्ट्र : देशाचे संविधान बदलून भारत बनवण्याचा भाजपा-RSS चा डाव हाणून पाडा: काँग्रेस

सांगली : सांगली महापालिकेत सत्ताधारी भाजप काँग्रेसला देणार सभापतिपद, नेमकं कारण काय.. वाचा सविस्तर

राष्ट्रीय : Narendra Modi : लोकांच्या जमिनी घुसखोरांना देऊन राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्र : “LPG दरवाढ तात्काळ रद्द करा, केंद्राने संसदेत गॅस संदर्भातील धोरण जाहीर करावे”: हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र : “जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना टाकावा, राज्याने केंद्राला विनंती करावी”: विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र : शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे त्यांचा विश्वासघातच; अर्थसंकल्पाच्या विभागवर चर्चेत वडेट्टीवार यांची टीका