लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Commission trying to clean voter lists by linking voters and Aadhaar; Congress alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला होता ...

Sangli Politics: महापालिका, जिल्हा परिषदसाठी पक्षांतराचा धडाका, जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेत - Marathi News | There are talks that rebel Congress leader Jayashree Patil will join the Nationalist Congress Party | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: महापालिका, जिल्हा परिषदसाठी पक्षांतराचा धडाका, जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेत

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच पक्षप्रवेशाचा बार ...

"उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ, मात्र शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष", काँग्रेसची टीका  - Marathi News | Industrialists' loans worth Rs 16 lakh crore waived off, but unemployed farmers ignored, Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ, मात्र शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष", काँग्रेसची टीका 

Congress Criticize BJP: देशातील शेतकऱ्यांवर ११ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे असे सांगितले जाते व ते माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. पण आरबीआयच्या अहवालानुसार मागील १० वर्षात उद्योगपती मित्रांचे १६.३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज याच भाजपा सरकारने माफ केले ...

“२५ हजार महिला पोलिसांच्या भरतीचे काय झाले? सुरक्षेसाठी भरीव तरतूद करावी”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticized state govt over various issues in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२५ हजार महिला पोलिसांच्या भरतीचे काय झाले? सुरक्षेसाठी भरीव तरतूद करावी”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना आता सुरक्षेसाठी झगडावे लागत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

त्यावेळी मी चुकलो, आज मोदींच्या धोरणामुळेच देश मजबूत स्थितीत; शशी थरुरांकडून स्तुतीसुमने - Marathi News | Shashi Tharoor on Indian Diplomacy: 'I was wrong at that time; Modi's policies put the country in a strong position', Shashi Tharoor again praises Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यावेळी मी चुकलो, आज मोदींच्या धोरणामुळेच देश मजबूत स्थितीत; शशी थरुरांकडून स्तुतीसुमने

Shashi Tharoor on Indian Diplomacy : एकेकाळी भारताच्या तटस्थ धोरणावर टीका करणारे काँग्रेस खासदार शशी थरुर आज सरकारचे कौतुक करत आहेत. ...

देशातील आमदारांची संपत्ती ७३,३४८ कोटी; कर्नाटकचे नेते सर्वांत श्रीमंत - Marathi News | Wealth of MLAs in the country is 73,348 crores; Karnataka leaders are the richest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील आमदारांची संपत्ती ७३,३४८ कोटी; कर्नाटकचे नेते सर्वांत श्रीमंत

अहवालानुसार, भाजपचे ३९, काँग्रेसचे ३०, टीडीपीचे २२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, शिवसेनेचे ३ आणि शरद पवार गटाचे २ आमदार अब्जाधीश आहेत.  ...

"नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम", काँग्रेसची टीका    - Marathi News | "Nitesh Rane is trying to disrupt law, order and social peace in the state", Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम''

Congress Criticize Nitesh Rane: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून, सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. दुसऱ्याचे घर पेटवायला निघालेल्या लोकांनी हे लक्षात घ्य ...

"…तर फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नागपूर दंगल प्रकरणी पोलीस गुप्तचर यंत्रणा फेल’’, काँग्रेसची टीका - Marathi News | Nagpur Violence Update: ‘….then Fadnavis should resign from the post of Home Minister, police intelligence system failed in Nagpur riots case’, Congress criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''…तर फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,नागपूर दंगलीवेळी पोलीस गुप्तचर यंत्रणा फेल’’

Nagpur Violence News: नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीत पोलीस इंटेलिजन्स यंत्रणा अपयशी ठरली आहे. पोलिसांवर हल्ले होत असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...